डॉ. पंजाबराव देशमुख डॉ . भाऊसाहेब देशमुख यांचा जन्म 1898 मध्ये झाला . ते अमरावती येथिल पापळ गावात एका शेतक - याच्या घरी जन् ; माला आले . त्यांनी शाळेचे शिक्षण पापळ येथे व नंतर अमरावती येथे पूर्ण केले . त्यांनी उच्च शिक्षण हे एडिनबर्ग व आक्सफर्ड विद्यापीठ येथून पूर्ण केले . तसेच त्यांनी डॉक्टरेट ब्रिटेन येथून केले . त्यांच्या संशोधनाचा ” धर्म पहाट आणि त्याची वाढ ” असा विषय होता . त्यांनी अमरावती येथे परत येवून कायदा शिक्षणाची तयारी सुरु केली . १९३० मध्ये ते प्रांतीय लॉ बोर्डाचे सदस्य म्हणून निवड होऊन ते शिक्षण मंत्री , कृषी व सहकारी विभागाचे मंत्री बनले होते . त स्वातंत्र्यानंतर भारतीय राज्यघटनेच्या विकास समितीचे सदस्यि झाले . १९५२ , १९५७ आणि १९६२ रोजी त्यांची खासदार म्हनणून नियुक्तीच झाली . तसेच ते १९५२ ते १९६२ पर्यंत कृषी मंत्री होते . त्यांनी गरीब विद्यार्थ्यांसाठी श्रद्धानंद वसतिगृह सुरू केले . त्यांनी प्रसिद्ध श्री शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना केली . आज या संस्थेच्या ...
BJP Manifesto 2019 & LK Advani गुरुवार से शुरू हो रहे राष्ट्रीय चुनाव के लिए पार्टी के बड़े घोषणापत्र लॉन्च के कुछ घंटों बाद भाजपा अध्यक्ष अमित शाह ने दिल्ली में पार्टी के दिग्गज नेताओं लालकृष्ण आडवाणी और मुरली मनोहर जोशी से मुलाकात की। लालकृष्ण आडवाणी और एमएम जोशी दोनों इस साल चुनाव की लड़ाई से बाहर निकलने के तरीके से बेहद नाखुश हैं। बैठक का उद्देश्य ऐसे समय में दिग्गजों को वापस लाना था, जब विपक्ष ने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी और अमित शाह पर "उनके गुरुओं" के लिए हमला किया। ऐसी खबरें थीं कि अमित शाह घोषणापत्र लॉन्च से पहले उनसे मिलेंगे और उन्हें एक-एक कॉपी देंगे लेकिन ऐसा नहीं हुआ। भाजपा नेताओं का कहना है कि अमित शाह पार्टी के घोषणा पत्र को साझा करने और उनके इनपुट प्राप्त करने के लिए वरिष्ठों से मिले। लेकिन सूत्रों का कहना है कि पार्टी अध्यक्ष ने उन्हें "नियंत्रण क्षति के प्रयास में," एक संसदीय बोर्ड की बैठक में 75 से ऊपर के उम्मीदवारों को क्षेत्ररक्षण नहीं करने के फैसले को व्यक्तिगत रूप से समझाने के लिए दौरा किया। लालकृष्ण आडवाणी और मुरली मनोहर जोशी भाजपा के स...
"ईद मुबारक" मुस्लिम बंधू भगिनींच्या अतुलनीय सहकार्याने *इचलकरंजीतल्या मुस्लीम समाजाच्या मदतीने उभारला अतीदक्षता विभाग* *मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऑनलाईन उदघाटन* * मुस्लिम समाजाने आदर्श निर्माण केला - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे* *कोल्हापूर,दि.२५ कोरोनाच्या संकटकाळात पवित्र रमजान ईद दिवशी मुस्लिम समाजाने इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता (आयसीयु) विभाग सुरु करण्यासाठी दिलेले योगदान अतुलनीय आहे. जात-पात, धर्म-भेद बाजूला ठेवून कोरोनाच्या उच्चाटनासाठी एकजुटीने लढा देण्यासाठी इचलकरंजीतील हे योगदान आदर्शवत आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी काढले.* इचलकरंजीमधील समस्त मुस्लिम समाजाच्या देणगीतून इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात सुरु अतिदक्षता विभागाचे मुख्यमंत्र्यांनी आज ऑनलाईन लोकार्पण केले. यावेळी ते बोलत होते. यावेळी सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर उपस्थित होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्यावतीने केलेल्या आवाहनानुसार समस्त मुस्लिम समाजाने ईदमधील अनावश्यक खर्चाला फाटा देत रमजानच्या पवित्र महिन्यातील ...
Comments
Post a Comment